मोसीन कुरेशी,
मंठा प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज हे शूरवीर आणि पराक्रमी होतेच त्यांनी सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली खऱ्या अर्थाने ते रयतेचे राजे होते असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख ए जे बोराडे यांनी केले. मंठा येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली शिवसेना जिल्हाप्रमुख श्री बोराडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी अंकुशराव अवचार माजी सभापती तथा शहरप्रमुख प्रल्हादराव बोराडे, माजी सभापती संतोष वरकड, तालुकाप्रमुख अजय अवचार, सुरेश सरोदे, पंचायत समिती सदस्य बाबा राठोड, तुळशीराम कोहीरे, उपशहर प्रमुख गजानन बोराडे, उदयसिंह बोराडे, दिनेश चव्हाण, अनिल घुले, कृष्णा खरात, विजय तनपुरे, रवी खजुरे, बाळासाहेब भोसले, दीपक बोराडे, सरपंच महादेव खरात ,किरण बोराडे यांच्यासह शिवसैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. पुढे बोलतांना जिल्हाप्रमुख श्री बोराडे यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी जातीपातींमध्ये कधी भेदभाव केला नाही मुस्लिम समाजाचे मावळेही त्यांच्यासोबत होते, शूरवीर आणि पराक्रमी राजे म्हणून ते जगभरात प्रसिद्ध झाले असे त्यांनी सांगितले या वेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा गगनभेदी घोषणा देण्यात आल्या
मंठा प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज हे शूरवीर आणि पराक्रमी होतेच त्यांनी सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली खऱ्या अर्थाने ते रयतेचे राजे होते असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख ए जे बोराडे यांनी केले. मंठा येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली शिवसेना जिल्हाप्रमुख श्री बोराडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी अंकुशराव अवचार माजी सभापती तथा शहरप्रमुख प्रल्हादराव बोराडे, माजी सभापती संतोष वरकड, तालुकाप्रमुख अजय अवचार, सुरेश सरोदे, पंचायत समिती सदस्य बाबा राठोड, तुळशीराम कोहीरे, उपशहर प्रमुख गजानन बोराडे, उदयसिंह बोराडे, दिनेश चव्हाण, अनिल घुले, कृष्णा खरात, विजय तनपुरे, रवी खजुरे, बाळासाहेब भोसले, दीपक बोराडे, सरपंच महादेव खरात ,किरण बोराडे यांच्यासह शिवसैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. पुढे बोलतांना जिल्हाप्रमुख श्री बोराडे यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी जातीपातींमध्ये कधी भेदभाव केला नाही मुस्लिम समाजाचे मावळेही त्यांच्यासोबत होते, शूरवीर आणि पराक्रमी राजे म्हणून ते जगभरात प्रसिद्ध झाले असे त्यांनी सांगितले या वेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा गगनभेदी घोषणा देण्यात आल्या

No comments:
Post a Comment