मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी;मंठा तालुक्यातील मुख्य रास्ता अरुंद असल्याने या रास्त्यांवर नेहमी वाहतुकांची कोंडी होत आहे.अरुंद रासत्यांवरच दुभाजग,अवैध अतिक्रमण धारकामुळे व अवैध पार्किंग मुळे प्रवासीयांना हा मुख्य रास्ता त्रास दायक बनला आहे.तालुक्यातील लोकसंख्याही दिवसे दिवस वाढत आहे.या मुळे नेहमी या रस्त्यावर नागरिकांची गर्दी असते गावातील व खेडेगावातील आलेल्या नागरिक हे आपले दोन चाकी चार चाकी वाहन चाय हॉटेल,ज्यूस सेंटर,पान टपरी,व फल फ्रूट खरेदी साठी रासत्यावरच आपली वाहन उभी करात आहे. या मुळे नेहमी या रात्यांवर वाहतुकाची कोडी होते.व अपघात होण्याची भीति वाटत आहे. वाहतूकांची कोंडीला फुटपाथवरील अतिक्रमणही कारणीभूत आहे.अतिक्रमण हटविल्यास पादचार्यांना चालण्यास हक्काचा मार्ग मिळेल या मार्गावर शासकीय कार्यलय,राष्ट्रियकृत बँकांच्या शाखा व्यापारी प्रतिष्ठाने ,कनिष्ट महाविद्यलय व जिल्हा परिषद शाळा आहे.या मार्गावर लहान शाळकरी विद्यार्थी चालतांना घाबरतात.या मुळे पालकांना अपघतांची चिंता वाढली आहे.ही जीवघेणी समस्या सोडवीणार कधी असा प्रश्ण मंठा वासियांना पडला आहे.
No comments:
Post a Comment